आर्थिक मंदीवरील उपाय म्हणून केंद्र सरकारने शुक्रवारी आणखी दहा बँकांचे एकूण चार बँकांमध्ये विलिनीकरण करण्याची घोषणा केली. मात्र, या विलिनीकरणाला बँक कर्मचाऱ्यांकडून तीव्र विरोध होत आहे. या संदर्भातील सुनावणी कोर्टात सुरू असतानाही केंद्राने असा निर्णय घेणे चुकीचे आहे. सरकारने हा निर्णय त्वरित रद्द करावा, अन्यथा बँक कर्मचारी आंदोलन उभे करतील, असा इशारा बँक कर्मचाऱ्यांतर्फे देण्यात आला आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2HDTagf
No comments:
Post a Comment