Saturday, September 29, 2018

भारताचा बांगलादेशवर रोमहर्षक विजय, सातव्यांदा आशिया चषकावर नाव कोरलं

<p style="text-align: justify;"><strong>दुबई :</strong> रोहित शर्माच्या टीम इंडियानं बांगलादेशवर अखेरच्या चेंडूवर तीन विकेट्सनी चुरशीचा विजय मिळवला आणि आशिया चषकावर सातव्यांदा आपलं नाव कोरलं. बांगलादेशनं अंतिम सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी 223 धावांचं आव्हान दिलं होतं. सामन्यात टीम इंडियानं अखेरच्या चेंडूवर बांगलादेशवर तीन विकेट्सनी विजय मिळवला.</p> <p style="text-align: justify;">भुवनेश्वर कुमार बाद झाला,

from home https://ift.tt/2R6jfYp

No comments:

Post a Comment