भारतातल्या ग्लोबल इंटरनेट आणि सोशल मीडिया कंपन्यांच्या प्रमुखांना कारवाईला सामोरे जाऊ लागू शकते. कंपन्यांच्या व्यासपीठाचा वापर करून जर कोणी फेक न्यूज पसरवल्या किंवा लिंचिंग, दंगल भडकवणाऱ्या बातम्या पसरवल्या, भावना भडकवणारा प्रसार केला तर त्यासाठी त्या इंटरनेट कंपन्या किंवा सोशल मीडिया कंपन्यांच्या प्रमुखांना जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी शिफारस सरकारच्या एका उच्चस्तरीय समितीने केल्याचे समजते.
from The Maharashtratimes https://ift.tt/2NDDhrf
No comments:
Post a Comment