एल्गार परिषदेनंतर मानवाधिकार कार्यकर्त्यांना कथित नक्षलवादी कनेक्शनसंदर्भात अटक केल्यानंतर शुक्रवारी पोलिसांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि काही पत्रं दाखवली. या कार्यकर्त्यांचा माओवाद्यांशी संपर्क असल्याचा पुरावा म्हणून सादर केलेली ही पत्रं धादांत खोटी असल्याचं गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅ्नेजमेंटचे प्राध्यापक आणि दलित लेखक आनंद तेलतुंबडे यांनी स्पष्ट केलं आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2PoQLaF
No comments:
Post a Comment