रेल्वे प्रशासनाच्या बेजबाबदार कार्यपद्धतीमुळेच २७ जुलैच्या मध्यरात्री महालक्ष्मी एक्स्प्रेस वांगणी येथील पुराच्या पाण्यात अडकल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. पूरपरिस्थिती आणि रेल्वे रुळांवर साचलेल्या पाण्याची कल्पना २६ जुलैच्या रात्री रेल्वे प्रशासनाला दिली होती. त्यानंतरही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी महालक्ष्मी एक्स्प्रेस पुढे दामटवल्याचा गंभीर आरोप अंबरनाथच्या तहसीलदारांनी केला आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2Ke4EJi
No comments:
Post a Comment