Thursday, August 22, 2019

वर्षभरात देशातील साडेपाच हजार एटीएम बंद

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी गेल्या वर्षभरात देशभरातील साडेपाच हजार एटीएम बंद केली आहेत. या बँकांनी आपल्या सहाशे शाखांनाही टाळे लावले आहे. खर्चकपात करण्यासाठी बँकांनी हे पाऊल उचलले असून शहरी भागांत डिजिटल व्यवहारांत वाढ झाली असल्याने एटीएमची गरज कमी झाली असल्याचे या बँकांनी म्हटले आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/31XcxIO

No comments:

Post a Comment