भारताची ऑलिम्पिक आणि जागतिकपदक विजेती बॅडमिंटनपटू सायना नेहवालने शुक्रवारी बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पंचगिरीवर टीका केली. या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील चुरशीच्या झुंजीत डेन्मार्कच्या मिया ब्लिचफिल्डकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर सायनाने पंचांवर टीका करताना म्हटले की, 'माझा पराभव म्हणजे पंचांचा शुद्ध वेडेपणा आहे'.
from The Maharashtratimes https://ift.tt/30voZiP
No comments:
Post a Comment