Wednesday, August 21, 2019

पहिल्या कसोटीला आजपासून सुरुवात

वेस्ट इंडिजविरुद्ध आजपासून सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात लक्ष असेल ते भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीकडे. ही लढत जिंकल्यास कर्णधार म्हणून त्याला कसोटीचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या २७ विजयांशी बरोबरी करण्याची संधी असेल तर या सामन्यात त्याने शतकी खेळी केली तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या १९ शतकांशी त्याला बरोबरी करता येईल. विराटबरोबरच या सामन्यात भारतीय संघाची रचना कशी असेल, याचीही उत्सुकता असणार आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2P4ExZr

No comments:

Post a Comment