तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर मिळवलेला विजय ऐतिहासिक ठरला आहे. या विजयासह टीम इंडिया आणि खेळाडूंच्या नावावर काही विक्रमांची नोंद झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विजय हा टीम इंडियाचा १५० वा कसोटी विजय ठरला आहे.
from The Maharashtratimes http://bit.ly/2LEIK0z
No comments:
Post a Comment