Monday, December 31, 2018

भाजप-राष्ट्रवादीचे लफडे जुनेच, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

<strong>मुंबई :</strong> अहमदनगरमध्ये भाजप-राष्ट्रवादीनं खेळलेल्या राजकारणाचा शिवसेनेला अजिबात धक्का बसलेला नाही. भाजप-राष्ट्रवादीचे अनैतिक राजकीय संबंध जुनेच असून महाराष्ट्रातील सध्याच्या सरकारचा जन्मच मुळात या संबंधांतून झाला आहे. अहमदनगरमधील नव्या पॅटर्नमुळं फक्त ते उफाळून आले इतकेच,' अशी टीका 'सामना'च्या अग्रलेखातून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. एकीकडे भाजपविरोधात समविचारी पक्षांनी एकत्र

from home http://bit.ly/2TevwKw

No comments:

Post a Comment