'पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले करून भारतीय सैन्यानं आपली ताकद दाखवून दिली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाच्या मनात जे होतं, तेच झालं आहे,' अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2VlX01R
No comments:
Post a Comment