Tuesday, February 26, 2019

भारताचा हल्ला आम्ही परतावून लावला: पाक

भारतीय वायूदलाने एलओसी ओलांडण्याचा प्रयत्न केला. पण आमच्या वायुदलाने लगेच कारवाई करत त्यांना पळवून लावले असा दावा पाकिस्तान सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल असीफ गफूर यांनी केला आहे. एकीकडे पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्म्दच्या कंट्रोल रुम्स भारताने उद्धवस्त केल्या असतानाच पाकिस्तान मात्र ही गोष्ट मान्य करण्यास तयार नाही.

from The Maharashtratimes https://ift.tt/2Su5Zw8

No comments:

Post a Comment