जम्मू काश्मीरमधून कलम ३७० काढून टाण्याचा निर्णय अयोग्यच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी लोकशाही पद्धतीचा अवलंब न करताच हा निर्णय लादला आहे, अशी परखड टीका माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केली.
from The Maharashtratimes https://ift.tt/2L7D6V8
No comments:
Post a Comment