'जिल्हा परिषद निवडणुकीत ओबीसींच्या आरक्षणाला पूर्णत: संरक्षण देण्यात येईल. अध्यादेश जारी केल्यानंतर जागा कमी होणार नाहीत तर, त्यात वाढच होऊ शकते. भाजपची सत्ता आहे तोपर्यंत ओबीसींच्या हिताचे पूर्णत: रक्षण करण्यात येईल', अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे दिली.
from The Maharashtratimes https://ift.tt/2Tdq5Nv
No comments:
Post a Comment