<p style="text-align: justify;"><strong>मुंबई : </strong>लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यात आज राज्यातील 17 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं. राज्यात सरासरी 57 टक्के मतदानाची नोंद झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. आज पार पडलेल्या निवडणुकीत कल्याणमध्ये सर्वात कमी 44.27 टक्के मतदान झालं, तर नंदुरबारमध्ये सर्वाधिक 67.34 टक्के मतदान झालं.</p> <p style="text-align: justify;">चौथ्या टप्प्यातही
from home http://bit.ly/2DFUSf1
No comments:
Post a Comment