भोपाळमधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता लोकसभेच्या मावळत्या सभापती सुमित्रा महाजन यांनीही करकरे यांच्यासंदर्भात वादग्रस्त विधान करत खळबळ उडवून दिली आहे. 'हेमंत करकरे यांचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाला म्हणून त्यांना शहीद मानले जाईल, मात्र एटीएसप्रमुख म्हणून त्याची भूमिका योग्य नव्हती', असे विधान करत महाजन यांनी शहीद करकरे यांनी एटीएस प्रमुख म्हणून घेतलेल्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे.
from The Maharashtratimes http://bit.ly/2J2PCWt
No comments:
Post a Comment