ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचे 40 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. ममतांचा गढ असलेल्या पश्चिम बंगालच्या सेरमपूरमध्ये मोदींनी हे विधान केलंय. 23 मेच्या निकालानंतर तृणमुलचे अनेक आमदार पक्षाला रामराम करतील असंही मोदी म्हणाले.
from home http://bit.ly/2DFrNRb
No comments:
Post a Comment