विधानसभेतील काँग्रेस आमदारांच्या गळतीला सुरुवात झाली असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या तिकीटवाटपापर्यंत ही गळती सुरूच राहणार असल्याचे दिसते. मात्र आता विधानपरिषदेतही काँग्रेसची ताकद वेगाने घटायला सुरुवात झाली आहे. औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत विधान परिषदेची जागा शिवसेनेने काँग्रेसच्या ताब्यातून हिसकावून घेतली आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2MwSxJC
No comments:
Post a Comment