<strong>नवी दिल्ली :</strong> लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानच्या सीमेवर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु शकतात, असं भाकित पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशिद यांनी वर्तवलं आहे. पाच राज्यात भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला, म्हणून 2019 च्या लोकसभा निवडणूकीत गोमाता मतदारांना खूश करण्यासाठी मोदी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करु शकतात, असं रशिद
from home http://bit.ly/2GKFAK3
No comments:
Post a Comment