Wednesday, March 27, 2019

आता १ एप्रिलपासून कर बुडवता येणार नाही

ऐषारामात जगणाऱ्या मात्र प्राप्तिकराच्या जाळ्यापासून स्वत:ला सुरक्षित ठेवणाऱ्या नागरिकांसाठी नव्या आर्थिक वर्षापासून करचुकवेगिरीचा प्रकार अशक्य ठरणार आहे. प्राप्तिकर विभागाने आखलेल्या एका महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून होणार असून यामुळे एक एप्रिलपासून भारताचा नव्या करपर्वात प्रवेश होईल.

from The Maharashtratimes https://ift.tt/2FudFu2

No comments:

Post a Comment