Monday, April 29, 2019

Loksabha Election 2019 : लोकसभा निवडणुकीचा राज्यातील शेवटचा टप्पा, 17 मतदारसंघात कसे आहे चित्र

<strong>मुंबई :</strong> लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली आहे.  या टप्प्यात राज्यातील 17 लोकसभा मतदारसंघासाठी  मतदान पार पडणार आहे. चौथ्या टप्प्यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसह उपनगर आणि अन्य लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. चौथ्या टप्प्यात उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण

from home http://bit.ly/2XS2ClU

No comments:

Post a Comment