सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामांचं मूल्यांकन व्हावं, त्यात जनतेचा सहभाग असावा आणि त्यानुसार त्यांना बढती देण्यात यावी, अशा प्रकारचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे आला होता. आगामी वर्षापासून सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बढतीत सर्वसामान्य जनता महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2zzFgaQ
No comments:
Post a Comment