लोकसभा निवडणुकीत दिल्ली राखण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीनेही कंबर कसली आहे. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा दिल्यास दिल्लीतील विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये ८५ टक्के आरक्षण देण्यात येईल. तसेच भूमिपुत्रांनाही सर्व सरकारी नोकऱ्यांमध्ये ८५ टक्के आरक्षण देण्यात येईल, अशी घोषणाच अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2HTuWj0
No comments:
Post a Comment