Monday, March 25, 2019

चौकीदारानेच देश खाल्ला; पवारांनी डागली तोफ

'मागील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी विकास व भ्रष्टाचाराचे रंजित मुद्दे उपस्थित करीत न खाऊंगा न खाने दुंगाचा नारा दिला. मात्र, नोटाबंदी, जीएसटी, फसव्या कर्जमाफीच्या माध्यमातून सरकारने सर्वसामान्य जनता, शेतकरी व छोट्या व्यापाऱ्यांना नेस्तनाबूत केले. त्यामुळे स्वतःला देशाचे चौकीदार म्हणणारेच खरे चोर आहेत. त्यांनीच राफेल हा आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा केला. देशाच्या चौकीदारानेच देश खाल्ला,' अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केला.

from The Maharashtratimes https://ift.tt/2TzUXX2

No comments:

Post a Comment