‘पंधरा-एकोणीस एप्रिल दरम्यान अनेक सुट्या असल्याने बरे झाले म्हणून गावाला, देवाला तसेच सहलीला जाण्याचा अनेकांचा बेत असेल. पण, या सुट्टीत देवाला गेलात तरी पुण्य मिळणार नाही, देवदर्शनासाठी गेलात तरी देव तुम्हाला भेटणार नाही, जरी देव भेटला तरी तो तुम्हाला बोलणार नाही. या उलट तो तुम्हाला म्हणेल, आलास त्या पद्धतीने परत जा. विनाकारण तुमचे पैसे खर्च होतील. समाधान मिळणार नाही.
from The Maharashtratimes https://ift.tt/2I3WPFl
No comments:
Post a Comment