प्राप्तिकर विभागाने ऐन निवडणुकीच्या काळात मध्य प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात जे छापे टाकले त्यावर निवडणूक आयोगाने नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाने या कारवाईची दखल घेत प्राप्तीकर विभागाची चांगलीच कानउघाडणी केली. तुम्हाला जर छापा टाकायचा असेल तर केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना याची पूर्वसूचना द्या, अशा शब्दात आयोगाने अधिकाऱ्यांना सांगितले.
from The Maharashtratimes http://bit.ly/2X05ahw
No comments:
Post a Comment