त्यांनी नुकतीच विमानातून उडी घेतली होती. आता ते आपल्या मायभूमीत नव्हते. समोर लोकांचा जमाव हातात दगड घेऊनच उभा होता. अशा परिस्थितीतही विंग कमांडर अभिनंदन यांनी मोठे धैर्य दाखवले. त्यांच्याकडे पिस्तूलही होते, मात्र त्यांनी निशस्त्र लोकांवर गोळी चालवली नाही. भारतीय हवाई दलाची गोपनीय कागदपत्रे पाकिस्तानच्या हाती लागू नयेत म्हणून चतुराईने त्यांनी काही कागदपत्रे चावून गिळून टाकली, तर काही कागदपत्रे पाण्यात भिजवली.
from The Maharashtratimes https://ift.tt/2TiQSKJ
No comments:
Post a Comment