काल रात्रीपासून जेट एअरवेजची सर्व विमानं जमिनीवर आहेत. छत्रपती शिवाजी महाराज अंतराराष्ट्रीय विमानतळावरुन आतापर्यंत एकाही विमाननं उड्डाण घेतलं नाही. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झालाय. रोख पैशांच्या कमालीच्या टंचाईला तोंड देत असल्यानं आपली सगळी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केलीत. त्यामुळे अनेक प्रवाशांचा विमानतळावर खोळंबा झाला.
from home http://bit.ly/2G75JPN
No comments:
Post a Comment