Wednesday, April 10, 2019

मोदी सरकार आलं तर शांततेच्या मार्गाने भारतासोबत चर्चा होऊ शकेल : इम्रान खान

<strong>इस्लामाबाद :</strong> पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचं सरकार सत्तेत परत आलं, तर शांततेच्या मार्गाने भारतासोबत चर्चा होऊ शकेल, असा विश्वास पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केला आहे. येत्या निवडणुकीत काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं तर, काश्मीर प्रश्नावर भारतासोबत बोलणी करणं अशक्य आहे, असंही इम्रान खान यांनी म्हटलं आहे. एका पत्रकार

from home http://bit.ly/2U6y2CX

No comments:

Post a Comment