पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे लालची इंद्र आहेत. संकटं आली की ते मोठ्या देवाकडे धाव घेतात असं वक्तव्य काँग्रेस नागपुरातील उमेदवार नाना पटोलेंनी केलंय. नागपुरात झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. इंद्र हा लालची आणि बदमाश होता असंही ते यावेळी म्हणाले, त्यामुळं आता नवीन वादाला
from home https://ift.tt/2VoATbG
No comments:
Post a Comment