<strong>नवी दिल्ली :</strong> भारताच्या हवाई दलाने मंगळवारी पहाटे पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळांवर कारवाई केली. या कारवाईत सुमारे 350 दहशतवादी मारले गेले. कारवाईनंतर पाकिस्तानने पुन्हा भारताला इशारा दिला आहे. जगभरातून यावर प्रतिक्रिया येत असून अनेक देशांनी पाकिस्तानला दहशतवाद संपविण्याचे आवाहन केले आहे. आता अमेरिकेनेही पाकिस्तानला झापले असून लष्करी कारवाई
from home https://ift.tt/2EdRzv7
No comments:
Post a Comment