Tuesday, February 26, 2019

Indian Air Strike on Pakistan : भारताचे 'मिराज 2000' पाहून पाकिस्तानी विमाने पळाली

<strong>नवी दिल्ली :</strong> भारताने पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. आज पहाटे 3.30 वाजता भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये लष्करी कारवाई केली. भारताच्या मिराज 2000 या लढाऊ विमानांच्या ताफ्याने पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला केला. या हल्ल्याची माहिती मिळताच पाकिस्तानच्या एफ16 विमानांचा ताफा भारताच्या ताफ्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आकाशात

from home https://ift.tt/2IE8SuI

No comments:

Post a Comment