Wednesday, February 27, 2019

अमेरिकेप्रमाणे भारतीय सैन्यातही पाकिस्तानच्या हद्दीत घुसून बदला घेण्याचं बळ : फडणवीस

<strong>मुंबई :</strong> मुंबईत भाजपच्या 'कमल ज्योती संकल्प' अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मलबार हिल परिसरातील बाणगंगामध्ये करण्यात आली. यापूर्वी फक्त अमेरिकाच दहशतवादी तळांवर हल्ले करुन नेस्तनाबूत करायची, आज आपल्या देशाच्या सैन्यातही ते बळ असल्याचं सिद्ध झालंय, असं फडणवीस यावेळी म्हणाले. आगामी निवडणुकांच्या तोंडावर मोदी सरकारच्या विविध योजना लाभार्थींपर्यंत

from home https://ift.tt/2BW996r

No comments:

Post a Comment